पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र लोकविकास मंच कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

इमेज
  महाराष्ट्र लोकविकास मंच कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र (खरीप हंगामात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते वाटपाची केली मागणी.) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पावसाने पार दांडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना जाहीर केल्या आहेत. खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आले नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे लागवडीसाठी व खते मोफत उपलब्ध करून द्यावे. सक्रिय महाराष्ट्राचे पालक म्हणून कार्य करावे. शेतकऱ्यांची होणारी हाल अपेष्टया पहावत नाही. जे गावात मजूर आहेत. त्यांना गावात रोजगार मिळत नाही. मजुराची हाल होत आहेत. निवळ मजूर वर मजुरी वरती असणारी मजुरांची पोट आता उपाशी मरायला लागली आहेत. साखर कारखान्यावरून आलेले मजूर यांना सध्या दोन हाताला काम मिळने अत्यंत गरजेचे आहे, उपासमारीची वेळ आता लोकांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे ताबडतोब रोजगार हमीची कामे गावागावात सुरू करावीत अशी विनंती आहे, खरीप हंगाम जून 2024 ला जेव्हा पेरण्या ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी मांडल्या महाराष्ट्राच्या या अपेक्षा

इमेज
 पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी ठाकरेंनी मांडल्या महाराष्ट्राच्या  'या 'अपेक्षा   राम मंदिर ,कलम 370 ,आणि तीन तलाक मी या सर्व गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो. इतकी वर्ष होऊ शकलं नाही ते करून घेणे हे फार धाडसी आहे, अनेक वर्ष अनेक योजना राबवल्या पुढच्या पाच वर्षासाठी मोदी उभे आहेत. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राकडून अनेक अपेक्षा आहेत. अपेक्षा बोलून दाखवायच्या आहेत.  १. गेले अनेक वर्षे कितपत पडलेला प्रश्न म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल अशी अपेक्षा करतो.तितक्याच धाडसाने हा निर्णय होईल अशी खात्री आहे. २. या देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात मुलांना शिकवला जावा हा देश कसा उभा राहिला आहे पुढच्या पिढीला कळेल. ३. समुद्रात छत्रपतींचा पुतळा केव्हा उभा राहिला नाही राहील माहित नाही.पण माझी विनंती आहे की छत्रपतींची खरी स्मारक असतील तर ती गड किल्ले आहेत. या गडकिल्ल्यांना पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करण्याकरता आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. येणाऱ्या पिढ्यांना आमचा राजा ...